
“पांदन रस्त्यावर पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान ते आसोला या मार्गावर रोडलगत शेतकऱ्यांना शेतात ये-जा व शेतीसाहीत्य ने आन करण्यासाठी याच पांदण रस्त्याने शेतकऱ्यांना येणे-जाणे करावे लागते.
धरणाचे सांडपाणी, पावसाळ्यातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागते आहे.
शासन, प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन या पांदण रस्त्यावर पांदण रस्त्याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.





